महाराष्ट्र

रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यं

जर तुमच्याकडेही रेशन कार्ड धारक आहात? तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा किंवा स्वस्त रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची...

बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले?

लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मस्थानी म्हणजेच महाराष्ट्रात आलेल्या अपयशावर संघाने भाष्य केलं आहे....

दहावीत नापास झालेले विद्यार्थीही 11वीत प्रवेश घेऊ शकणार

 दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यातील यंदाचा दहावीचा निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. तर कोकण मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही...

नव्या संचमान्यतेमुळे गरीब मुलांच्या शिक्षणाचे तीनतेरा

आचारसंहितेच्या आदल्या दिवशी 15 मार्च रोजी विद्यार्थी व शिक्षकांचे (teacher) प्रमाण ठरवणारा नवा संचमान्यता शासन निर्णय झाला. या निर्णयामुळे हजारो...

दहशतवाद्यांची कोंढव्यातच भरली बॉम्ब बनविण्याची शाळा

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरीया (इसिस) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी (terrorists) कोंढव्यामध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेण्याबरोबर त्यांनी नियंत्रित पद्धतीत बॉम्ब...

सामूहिक विवाहात जोडप्यांना मिळणार २५ हजार रुपये

राज्यातील वाढती महागाई लक्षात घेऊन शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या (Mass Marriage Scheme) अनुदानात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार या विवाह...

अर्ज करा ! अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणार्‍या केंद्र शासन शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती,...

कोल्हापूर, सांगलीसाठी 3 हजार 200 कोटींचा ‘हा’ प्रकल्प

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...

राज्यातील 128 महाविद्यालयांत कौशल्य विकास केंद्र उभारणी

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात रोजगारनिर्मितीसाठी युवकांमध्ये कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या वतीने पहिल्या टप्प्यात...

‘बारामती पवारांचा सातबारा नाही’; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ?

महायुतीकडून जागावाटपाचं अंतिम समीकरण अद्याप समोर आलेलं नाही. असं असतानाच इथं जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नाही तोच तीनही पक्षातील नेतेमंडळींमध्ये सुरु...