महाराष्ट्र

राज्यात परिस्थिती बिकट होण्याची शक्यता

राज्यातील मोठ्या धरणांपैकी उजनीसह पंधरा मोठी धरणे कोरडीठाक पडली आहेत. 80 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील...

मोठी बातमी ! मनोज जरांगे यांच्यावर सर्वात गंभीर आरोप!

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (reservation) उपोषणाचे शिल्पकार ठरत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्य सरकारने विधानसभा...

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसटला

कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीठ एका पाठोपाठ एक संकट शेतकऱ्यांचा पाठलाग सोडायचं नाव घेत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या (farmer) हातातोंडाशी...

उद्यापासून बारावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनो ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. यंदा या परीक्षेसाठी (exam)...

कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी मुलांना देणार मोहाच्या फुलाचे लाडू

राज्यातील शाळकरी मुलांमधील कुषोषणाचं (exploitation) आणि अॅनिमियाचं प्रमाण कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पौष्टिक आहाराचा अभाव आणि...

मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाचा (reservation) प्रश्न मागच्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. वारंवार मराठा आरक्षणाची मागणी केली जाते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील...

एसटीची सेवा बंद होणार? कर्मचारी पुन्हा आक्रमक, आता काय आहे मागणी?

सप्टेंबर 2023 मध्ये महागाई भत्याची, घरभाडे भत्याची आणि वार्षिक वेतनवाढीच्या उर्वरित रक्कम देणार असा अनेक मागण्या (demands) एसटी कर्मचाऱ्यांच्या 15...

मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी

काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या (reservation) मुद्द्यावरून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मनोज जरांगे यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भातील काही आश्वासनं देत सरकारच्या वतीनं...

अखेर स्वाभिमानी संघटनेने लढाई जिंकली; “राज्यातील सव्वा कोटी….”

शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्याबाबतचे आदेश शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व शिक्षण अधिकार्‍यांना दिल्यामुळे राज्यातील सुमारे सव्वा...

मिरजेसह सहा ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजारांचा फैलाव विचारात घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यानुसार जळगाव, लातूर,...